Wednesday, 10 February 2016

अत्यंत महत्वाचे👍अन्यथा कृषीव्यवस्था कोसळुन पडेल....
            इ.स.१९७३ ला आणी २०१५ ला शेतमालाचे भाव,पेट्रोल डिझेल,सोन्याचे भाव,मजुरी,नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघीतल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल....
वस्तू .. .१९७३..२०१५...वाढ पटीत
कापुस. .५००/- ४०५०/- ८.१ पट
ज्वारी...२००/- १५००/- ७.५ पट
गव्हू...४००/- १८००/-  ४.५ पट
तांदुळ...६००/- ३०००/- ५ पट
पट्रोल...३/-    ६७/-      २२.३३ पट
डिझेल....२/-    ५४/-   २७ पट
मजुरी... ५/- दिन २००/- ४० पट
सोने...४००/- तोळा २७०००/- ६७.५ पट
शिपाई... १७५/-महीना १५०००/- ८५ पट
कनिष्ठ लिपीक...२२५/- महीना २००००/-  ८८.८ पट
प्राध्यापक..६००/- महीना १२५०००/- २०८ पट
              म्हणजे  ४२ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासुन ते ८.१ पटीपर्यतंच वाढ ......
       मजुरीमध्ये मात्र ४० पट वाढ ...
आणी कर्मचा-यांच्या पगारात  तर ८५ पटीपासून ते २०८ पट वाढ...
      आरे कसा जगेल माझा बळीराजा...शेतीला मुबलक पाणी नाही,विज नाही ,रस्ते नाहीत, खते औषधी बि-बीयाणे महागली.......
         कशी शिकतील त्यांची मुल बाळ खेद वाटतोय आपण सारे शेतक-यांची मुलं असुनही कृषीप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत....
          या संकटातुन बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय ....जागे व्हा! संघटीत व्हा !!या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करुया !!!
प्रचंड शेयर करा 👍👍👍